Find the Latest Status about घशाला कोरड पडणे कारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घशाला कोरड पडणे कारणे.
काव्यात्मक अंकुर
कोरड बांध फुटला डोळ्याचा कोरड पडली कहाणीला एकट्यातच उभा मी नाही आले कोणीच पाहणीला ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #कोरड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #igpoets #twoliner #SAD #Pain #Broken #Moment
Komal Pardeshi
Sandip D. Chaudhari
मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती , मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती . -संदीप डी. चौधरी.
Pratik Patil Patu
कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात. जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात. ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला
yogesh atmaram ambawale
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे. मग सतत तुझा विचार करत राहणे. असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे. तुझ्या विचारांचं चक्रीवादळ, मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना, टीव्ही वरील बातम्यांमुळे, "निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे
vidya dabhole
ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल एक एकटी आयुष्यच्या वळणावर सोबत तुझा मी म्हणत वाळुत लोटले मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ..... 🙏🐍Vidya dabhole🐍 ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
RJ कैलास नाईक
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो? प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो लावू नये जीव एवढा कधीच कुणाला कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब