Find the Latest Status about स्वास्थ्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वास्थ्य.
Raj kumar kumar
National Cancer Institute is an American governmental health agency. NCI is the oldest and has the largest budget and research program of the 27 institutes and centers of the NIH ($6.9 billion in 2020). राष्ट्रीय कैंसर संस्थान एक अमेरिकी सरकारी स्वास्थ्य एजेंसी है। NCI सबसे पुराना है और NIH के 27 संस्थानों और केंद्रों में सबसे बड़ा बजट और अनुसंधान कार्यक्रम है (2020 में $6.9 बिलियन)। ©Raj kumar kumar National Cancer Institute is an American governmental health agency. NCI is the oldest and has the largest budget and research program of
National Cancer Institute is an American governmental health agency. NCI is the oldest and has the largest budget and research program of #Videos
read morehealthdoj
आयुर्वेद के स्वास्थ्यवर्धक दोहे...? . . . #Health#Trending #trendingreels #healthfiod #healthylifestayle #foryou Share With Ur Friends Follo #वीडियो
read moreDevesh Dixit
फल की इच्छा रखने वाला फल की इच्छा रखने वाला, वह रहता सदा उदास है। भविष्य की चिंता में डूबा, करता स्वास्थ्य खराब है। कैसे किसको धन मिला, रहता उसको मलाल है। कब आए वो दिन ऐसा, जब बने वो धनवान है। किसको कैसे अब मैं लूटूँ, सोचता वह दिन - रात है। एक दिन में धनवान बनूँ, रहता उसका अरमान है। मजबूरी का फायदा उठाता, समझता उसे वह गुलाम है। अपनी बारी में ही वो रोता, ईश्वर को देता इल्जाम है। फल की इच्छा रखने वाला, वह रहता सदा उदास है। भविष्य की चिंता में डूबा, करता स्वास्थ्य खराब है। ................................... देवेश दीक्षित ©Devesh Dixit #फल_की_इच्छा_रखने_वाला #nojotohindi #nojotohindipoetry फल की इच्छा रखने वाला फल की इच्छा रखने वाला, वह रहता सदा उदास है। भविष्य की चिंता
#फल_की_इच्छा_रखने_वाला #nojotohindi #nojotohindipoetry फल की इच्छा रखने वाला फल की इच्छा रखने वाला, वह रहता सदा उदास है। भविष्य की चिंता #Poetry #sandiprohila
read moreRavendra
तेंदुए के हमले में दो युवक हुए घायल अस्पताल में जारी इलाज बहराइच जिले के कतर्नियाघाट वन्य जीव प्रभाग के कतर्निया घाट रेंज के अंतर्गत भेड #वीडियो
read moreAJAY NAYAK
नव वर्ष मंगलमय हो सर्व मनोकामना पूर्ण हो धन्य धान्य से परिपूर्ण हो मन का अंधकार दूर हो अपनो के साथ आपका साथ हो हर किसी को प्यार का पैगाम हो ©AJAY NAYAK #navratri #gudhipadhawa *भारतीय नव वर्ष, गुढ़ी पाड़वा एवम चैत्र नवरात्र की मंगलमय बधाई 💐 मां भगवती सभी का कल्याण करें सभी के घर को धन्य ध
#navratri #gudhipadhawa *भारतीय नव वर्ष, गुढ़ी पाड़वा एवम चैत्र नवरात्र की मंगलमय बधाई 💐 मां भगवती सभी का कल्याण करें सभी के घर को धन्य ध #भक्ति
read moreSangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा