Find the Latest Status about कर्जबाजारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्जबाजारी.
shubham Balbudhe
##मि लेक शेतकर्याचा ## मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!
yogesh atmaram ambawale
कितीही कठीण येवो परिस्थिती मी प्रत्येक अडचणींवर मात करणार. संघर्षमय जीवनप्रवास असाच चालू ठेवणार, पण कधी आत्महत्या नाही करणार. (Caption मध्ये लिहील आहे ते वाचा) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Qu
yogesh atmaram ambawale
शेतकरी जगेल तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो. शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो, म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही
yogesh atmaram ambawale
प्रिय शेतकरी दादा तू जगलास तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. तू जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आम्हास खाण्यास अन्न मिळते नि आम्ही जगतो. शेतकरी दादा तू देशाचा मान आहे वेळप्रसंगी तू स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. तुझ्या मागे एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर तू मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. म्हणूनच तुला योग्य तो न्याय मिळायला हवा,तू घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव मिळायला हवा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास तू आत्महत्या ही करतो,इथे मात्र तू चुकतो. म्हणूनच वाटते सरकारने शेतकरी दादाचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुय