वादळ आणि पाऊस यासाठी की.. थोड्याच दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे. म्हणूनच बाप्पाने निसर्गाला महाराष्ट्रा सोबत.. सर्वच देशाचे निर्जंतुकीकरण करायला सांगितले आहे. जेणे करून कोरोना काही दिवसात.. आपल्या महाराष्ट्रामधूनच नाही तर.. आपल्या भारतातून निघून जाईल आणि सर्व लोक पहिल्यासारखे आनंदाने आपलं आयुष्य जगतील. हा आपल्या बाप्पाचा मास्टर प्लॅन आहे.. 🙏🚩।। गणपती बाप्पा मोरया ।।🚩🙏 🙏🚩।। मंगल मूर्ती मोरया ।।🚩🙏 🙏🚩।। जय भवानी ।।🚩🙏 🙏🚩।। जय शिवराय ।।🚩🙏 -✍️कृणाल कृष्णा सावंत....(ऋणप्राजक्त) #बाप्पा