नको म्हटलं तरी आठवतात नि जीव जाळत राहतात, काही आठवणी तुझ्याही खूप त्रास देतात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे.