सिनेमा काल आणि आज
#collabratingwithyoutquoteandmine#yqtaai#Collab#सिनेमा#movielover#सिनेमाकाभूत#सिनेमाजगत
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.