Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सो

आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सोडून कारण ज्या माणसासोबत आपण त्या आठवणी घालवला असतात ना तो माणूस आपल्यापासून फार लांब निघून गेलेला असतो तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आठवणी पुस्तक येत नाही त्या आठवणी आल्यात ना डोळ्यातून पाणी पडतं आणि ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते आणि तू सोडून गेल्यावर असं काय होईल एवढं फक्त सांगून आठवणी तुझ्या आणि माझ्या तुझ्यासोबत बोलण्याच्या आठवणी तुझ्यासोबत भांडण्याच्या आठवणी प्रत्येक गोष्टीत आठवण आहे तुझी आणि फक्त तुझीच तू मात्र आता इतना निघून जाते आणि पण तुझी आठवण मला देऊन जाते

©Vaibhav Thakre
  तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला

तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला #मराठीकविता

27 Views