जेव्हा आपली सर्वात प्रिय व्यक्ती, आपल्यापासून दुरावली जाते. ती प्रेमपिडा खूपच वाईट असते. तळमळ असते मनी नेहमी, भेटण्याची एक आस असते. सर्वकाही सहन करता येते, पण ही प्रेमपिडा सहन होत नसते. सुप्रभात सुप्रभात कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे प्रेमपिडा... #प्रेमपिडा