काही वेगळं लिहुया म्हणतो,पण सुचतच नाही, कोरोना शिवाय दुसरा विषयच दिसत नाही. गंभीर इतकी परिस्थिती,तरी कुणाला गांभीर्य नाही, सरकारच्या आदेशाचे पालन काही ह्यांच्याने होतच नाही. अलोट गर्दी रस्त्यावर,सोशल डिस्टनशी ची पर्वाच नाही, मास्क लावावे म्हटलं तर जीव गुदमरतो, म्हणे आपल्याला हे जमनारच नाही. लिहावे म्हणतो असे काही की लोकांनी धास्ती घ्यावी, निघू नये घरातून बाहेर इतकी त्यात भीती असावी. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे लिहुया म्हणते/म्हणतो... #लिहुया तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.