Nojoto: Largest Storytelling Platform

दुःखाचे कारण एकच असते मोह... मोह सोडला की दुःखही स

दुःखाचे कारण एकच असते मोह...
मोह सोडला की दुःखही संपते.
आणि मग आपण ईच्छिलेल्या व न ईच्छिलेल्या गोष्टीही अनपेक्षितपणे आपल्याला भेटतात.
 म्हणूनच आपल्याला काही हवे असेल 
तर मोह सोडावा....
हाच सुखाचा मंत्र आहे...

©suwarta
  "सुखी जीवनाचा मुलमंत्र#
suwarta3290

suwarta

New Creator

"सुखी जीवनाचा मुलमंत्र# #जीवनअनुभव

47 Views