नमसकार मित्रहो,
जेव्हा आपलं जिवलग कोणी दूर असतं तेव्हा त्याच्या सोबतच्या क्षणांची वारंवार आठवण येते. त्याआठवणींच्या काळात एकटं जरी असलं तरी मन आठवणींच्या झुल्यावर झुलत असतं.
तेव्हा आजचा विषय आहे....आठवांचा झुला
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine#yqquotes#yqmarathi#yqtaai#yqkavyanand#yआठवांचा