Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्य

जीवनात अर्धे दुःख
चुकीच्या लोकांवर विश्वास
 ठेवल्याने येते !!
आणि बाकी अर्धे दुःख
 खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!
म्हणुन तर  मैत्री व नाती 
ही एक कांदया सारखी आहे,
 ज्याला भरपूर थर आहेत, 
 जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!
 पण जर तुम्ही त्यांना मध्येच
 कापण्याचा प्रयत्न केलात तर,  
ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील.

©Madhuri
  #jovanatildukh
#jivankihaqiqat 
#Anubhav