Find the Latest Status about बांधिलकी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधिलकी कविता.
Ganesh Bansode
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा विकास केला, आणि बर्याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा
Ganesh Bansode
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा विकास केला, आणि बर्याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा
Awanish Singh
दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। पार जाऊँगा मेरा साहस, कभी हारा नहीं है। जो मिटा अस्तित्व दे, ऐसी कोई धारा नहीं है ।। कौन रोकेगा स्वयं तूफान, थककर रुक गये हैं । हर लहर मेरा किनारा, ध्येय तक बढ़ता रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। तोड़ दी अवरोध की सारी, शिलाएँ एक क्षण में । मैं धरा का प्यार मुझको, स्नेह देते सब डगर में।। शीत वर्षा और आतप कर, न पाये क्षीण गति को। बिजलियों की कौंध में भी, पंथ गढ़ता ही रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। ©Awanish Singh (AK Sir) #कविता #कविता
Kishan Gupta
किचन की रानी, तू पसीने से लतपत, पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी, इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो। ~किशन गुप्ता #कविता #कविता #
AnishaDodke
कविता कवीला वेळ नसतो कवीला काळ नसतो फावल्या वेळात तो कविता लिहीत असतो! कवितेत करियर नाही योग्य आहे पण करियर सोबत कविता करणे हाच छंद आहे! कवितेत आसन नाही ये दुःख आहे पण कवितेचं वेशन आहे हेंच सुख आहे....! रिकाम्या डोक्यात काही तरी सूचन आणि कागदावर मांडण हेच माझं काव्यलिखाण आहे.....! कवयित्री:कु अनिषा दोडके ©AnishaDodke कविता कविता #BookLife
Balu Khaire
भीगी हुई आँखोका मंजर न मिलेगा, घर छोडकर मत जाओ कही घर ना मिलेगा। फिर याद बहुत आएगी जुल्फो की शाम, जब धूप मे साया कोई सर न मिलेगा। आंसू को काभि ओस का कतरा न समझना, ऐसा तुम्हे चाहत का समुदर ना मिलेगा। इस ख्वाब के माहोल मे बे-ख्वाब है आँखे, जब निंद बहुत आएगी बिस्तर ना मिलेगा। ये सोचलो आखरी साया है मोहब्बत, इस दरसे उठोगे तो कोई दर ना मिलेगा ©Balu Khaire कविता कविता #lonely
vijaysinh
writing quotes in hindi मन पीढ़ा से बैचेन हो जाता है, तब जा के क़लम कागज स्याही रोता है। क़लम खुद का नहीं,औरों का दुख रोता हैं। हर पन्ने पर क्रांति की बीज बोता है। दुनिया में सब से ज्यादा दुखी क़लम हैं, हर वक़्त खून के आंसू रोता है, खून रूपांतर चंद लकीरों में होता है। अब लोक उसे अल्फ़ाज़ समजते हैं पर वह अल्फ़ाज़ नहीं लब होते हैं जो क़लम के दिलसे निकले होते है। #कविता #क़लम कविता
Dharm Veer Raika
नजर लग जायेगी तेरे गालों पे, धबे पड़ जायेंगे तेरे चेहरे पे, धूप में मत निकला करो गौरी, तेरा इश्क चढ़ जायेगा किसी और पे , –धर्मवीर राईका ©Dharm Veer Raika #KhulaAasman #कविता #कविता