समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे , पुन्हा जर लाट आली तर पुन्हा मग भेटुया नंतर !.. किती आले किती गेले तुझ्याआधी तुझ्यानंतर , तरीही वाढले नाही तुझ्या-माझ्यातले अंतर !.. ©जयेश पवार #poem #shayari #मराठी #गझल ©जयेश पवार