Nojoto: Largest Storytelling Platform

समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे , पुन्ह

समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे ,
पुन्हा जर लाट आली तर पुन्हा मग भेटुया नंतर !..

किती आले किती गेले तुझ्याआधी तुझ्यानंतर ,
तरीही वाढले नाही तुझ्या-माझ्यातले अंतर !..
©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार
समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे ,
पुन्हा जर लाट आली तर पुन्हा मग भेटुया नंतर !..

किती आले किती गेले तुझ्याआधी तुझ्यानंतर ,
तरीही वाढले नाही तुझ्या-माझ्यातले अंतर !..
©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार