मुठभर मावळे सोबत ठेवुन, आणि प्रजेची दखल घेऊन, जे प्रजेच्या कल्याणासाठी लढ़त, त्यांना छत्रपती शिवाजी राजे असे म्हणत! महाराजांची एवढी महान होती कीर्ती, त्यांच्या समोर शत्रुंचे डाव हारती ! महाराजांचे होते अवघे ५० वर्षाचे आयुष्य, पण त्यांच्या मुळेच आज उज्ज्वल आहे प्रजेचे भविष्य ! महाराजांनी अवघ्या ५० वर्षात इतिहास रचला, त्यांच्या समोर संपुर्ण मुघल साम्राज्य खचला ! राजे अजुनही गेलेले नाहीत, ते आज ही इतिहासाचा पाना वर आणि; रयतेच्या मनावर राज्य करीत आहेत ! त्यांची कीर्ती आहे अजरामर; त्यामुळे ते आज ही रयतेच्या हृदयात आहेत अमर ! Real heroes never die ! ©Sanika Chavan663 #Chhatrapati #शिवाजीमहाराज #shivjayanti