नमसकार मित्रहो,
मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची पूर्ण तयारी असावी लागते. निर्धार केला तर अपेक्षित स्वप्न सत्यात उतरवता येते...
जरी दुःख असली मनात आता
वाटते त्यांना गिळूनच टाकावे..!
सुखाच्या या मन सागरात आता
पूर्णपणे स्वतः झोकूनच द्यावे..! #YourQuoteAndMine#yqquotes#yqmarathi#yqtaai#yqkavyanand#yनिर्धार