Find the Latest Status about कोणाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणाच्या.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Supriya Yewale
Ganesh Kadam
Supriya Yewale
Supriya Yewale
Prerana Jalgaonkar
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी विचारलं , " माणसं का रंग बदलतात रे " अशातच मावळतीचा सूर्य, आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत रंगांची जुगलबंदी रंगास आली.. सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये निळशार आभाळ पार रंगून गेलं, हार मानणार तो समुद्र कसला ? क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये तोही न्हाऊन गेला... नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं हे विचारायचं विसरून गेला... --प्रेरणा प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व
Prerana Jalgaonkar
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी विचारलं , " माणसं का रंग बदलतात रे " अशातच मावळतीचा सूर्य, आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत रंगांची जुगलबंदी रंगास आली.. सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये निळशार आभाळ पार रंगून गेलं, हार मानणार तो समुद्र कसला ? क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये तोही न्हाऊन गेला... नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं हे विचारायचं विसरून गेला... --प्रेरणा प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व
Secret Quotes
बोलायला तोंड पाहिजे अन त्यात खरे पना, जे काही दिसत ते खरं होत चाललंय आता पण या मी नाही मग सगळे सहमत असो दुश्मन चुकीचा बनवला आहेत जीवनात तुम्ही मी आयुष्यभर घरात बसवणार आहेत काहींना, ज्यांना सोप वाट्त ते निवांत राहूं शकता अजूनही माझं काहीच वाकड करू शकत नाहीस, हे शब्दच आहेत त्यावरून एवढ वादळ पेटलयं अजून काही गोष्टी आहेत बरंच काही बाकी आहेत, मी इज्जत धरतो जेव्हा समोरचा धरतो जो जसा मी पण तसा मग कोणी काय दिलंय त्याच व्यक्तीला माहित मी देणार मग मला माहित मी आयुष्यातून संपवणार होऊद्या काय होणार असेल ते माझी होईल बदनामी तर हरकत नाही मला पण पुढे जे जगा समोर नव्हते ते समोर घेऊन येणार हा शब्द आहे आज माझा.. -AS Patil✍️ तळतळं आहेत आता बाकी काही नाही, शिक्षा दिलेली आहेत चूक न केल्याची मला सगळ्यांनी, आणि तरीही ती व्यक्ती आज आईला नवरे बघतीये याचा काय अर्थ असुद