Find the Latest Status about बिपीन वरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिपीन वरती.
vishnu thore
अधरावरती अबोलीची फुले माळून छळते तू तुला आठवल्यावरती कुठे जराशी कळते तू - विष्णू थोरे अधरा वरती......
रोहित साव
प्रेम म्हणजे विश्वास. एक दुसऱ्यावर प्रेम करणं काही गुन्हा नाही. पण प्रेम चुकिच्या व्यक्ततीवर करणं काही हवा गुन्हा आहे. प्रेम वरती विश्वास ठेवा
रोहित साव
प्रेम वरती विश्ववास ठेवा पण खरा कधी नाही मी तुझ्याशी खूप प्रेम करत होता तू पण माझ्याशी खूप प्रेम करत होती खूप विश्वास तूझ्यावर होता पण इतक्या लवकर बदलतील मला कधी वाटलं नव्हतं गं प्रेम वरती कधिचं विश्वास ठेवायचं नाही
Vijay Mohite
_suruchi_
🙏🙏-ओम नमः शिवाय-🙏🙏 भक्ता वरती संकट येता गुरु मध्यस्ती झाला अनन्य भावे शरण येता तू तारिसी भक्ताला पायां वरती तुमच्या आता वाहते जीव सारा
अल्पेश सोलकर
दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप
sandy
मला तुला भेटायचं आहे थोडसं बोलायचं आहे पण, कँटीन मध्ये नाही... हॉटेल मध्ये नाही... ना टेरेस वरती... ना चौपाटी वरती... मला तुला भेटायचंय
_suruchi_
चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत गुणीजन सोहळा मनोवांछित हा पाहोन उधळी सुगंध, सुमन कांचन आली अलगद पहाट पहा सृष्टीचा उल्हास देखावा टिपावा खास मनः पटला वरती चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत
Secret Quotes
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात, ते नातं अजून भक्कम बनत आणि ते गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून मजबूत विश्वास निर्माण होत असतो, पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही त्यात दरार पडायला वेळ लागत नाही, जर अस काही झालं तर ते गैरसमज त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण खचून टाकतात.. AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात