Find the Latest Status about पोस्टमन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोस्टमन.
Vinod Umratkar
पत्रास कारण की, हल्ली तू फोन उचलत नाही। आणि स्वतःही कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
dhanashri kaje
पत्रास कारण की... तु नसताना आयुष्यात माझ्या, तुझी येते दिवस रात्र आठवण मला, शब्द होतात मग भाव मनीचे, त्यातुनच उमटतात मग भावना, समोर असतो कोरा कागद, हातात असते लेखणी, मनातल्या भावना करून गोळा, उतरवते मग लेखणीतून साऱ्या. शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
vaishali
" पत्र " दोन अक्षरी शब्द पण हे लिहताना जो मायेचा ओलावा आहे तो लिहणाऱ्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतो आणि वाचणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो नकळत लिहणाऱ्याच्या डोळ्यात ही पाणी येते आणि वाचणाऱ्याच्याही इतक हृदयस्पर्शी असत .जे प्रेम मनात असत ते शब्दात उतरत . कधी सुखाचे क्षण जपते कधी दुःखावर फुंकर घालते असे हे पत्र आजही कोणीतरी आपल्यासाठी लिहावंसं वाटतय. मोबाईल च्या स्क्रीन वरच्या चॅटिंग मध्ये ती मज्जा नाही जी पत्रातील छोट्याश्या मजकुरात असते. आणि जी भावना बोलून व्यक्त करता येत नाही ती पत्राद्वारे शब्दात मांडता येते आणि समोरच्यालाही सहज उमजते .😊 शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
Vinod Umratkar
पत्रास कारण की, सखे तुझी सर्व जुनी,प्रेमपत्रे मला सापडली। पण तू आजही आहे अगदी तशीच सखे,हरवलेली हरवलेली। शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
yogesh atmaram ambawale
बदलली वेळ,बदलला काळ, बदलली आता सारी माणसे. शोधणे कठीण अशा व्यक्तीस, जो कधी खोटे बोलत नसे.... सर्वच हल्ली खोटे बोलतात, मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात. जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला की मनात नको त्या शंका आणतात.... खरे बोलायचे नेहमीच सर्व आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे. किती जरी दूर राहत होते सर्व तरी वेळ काढून भेटायला यायचे.... पत्रास कारण की ही सुरुवात ही, मनास आनंदी करून जायची. डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे. जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे.... खुशाली कळायची सर्वांची, खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे. आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
yogesh atmaram ambawale
खूप दिवसांपासून अपूर्ण अशी गोष्ट आज पूर्ण करणार आहे. Yq वरील सर्व मित्र मंडळींना आज पत्र लिहिणार आहे. करतो सुरुवात सर्वांना नमस्कार करतो पत्रास कारण की म्हणत मायना लिहितो. कसे आहात तुम्ही?मजेत आहात ना? लिहिताय जे लेख,काव्य त्यांचा रिप्लाय तर घेताय ना? येते तुमची आठवण,दिवसभर जेव्हा मी कामात असतो, अधून मधून का होईना सवड मिळताच तुमचे लिखाण वाचतो. एक विचारायचं होत तुम्हा सर्वांना, आज विचारतो खरं खरं सांगाल ही आस ठेवतो. हजारो फॉलोवेर्स असतात तरी २०/२५ लाईक भेटतात, कमेंट्स तर जाऊ द्या त्या कधीतरीच मिळतात. पत्रास कारण इतकेच होते तुमच्या बाबतीत ही असेच घडते का?हे विचारायचे होते. असो पत्र खूप मोठे होईल म्हणून आवरते घेत आहे, कळावे,लोभ असावा,उत्तराची वाट पाहत आहे. शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
sandy
दिवाळी ...आठवणीतली दिवाळी... कितीतरी आठवणी असतात दिवाळीच्या...लहानपणीच्या वेगळ्या, भांडणं, वादावादी वगैरेच्या...थोडे मोठे झाल्यानंतरच्या वे