Find the Latest Status about ठेच लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेच लागणे.
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
अल्पेश सोलकर
तरुण पिढीला सतत ठेच लागणारे कारण म्हणजे "भिन्न जातीत अडकणार प्रेम" तरुण पिढीला सतत ठेच लागणारे कारण म्हणजे "भिन्न जातीत अडकणार प्रेम"
deepak Jadhav
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....
ओम नमः शिवाय
Secret Quotes
५-६ दिवस दूर गेलो होतो मी तर दम पडत नव्हता मनाला माझ्या, चैन पडतं नव्हता कधी परत जवळ येईल आणि कधी तुला बघणार अन कधी मिठीत घेणार म्हणून प्रत्येक क्षण जीव असा जळत होता, असे वाटत होते आत्ता फोन करून बोलू आणि स्वतःच तू जवळ बोलावशील मला आणि तूझा तो जीव दाखवशील, पण नाही उलट च होतंय सर्व वेगळं च घडतयं सारं, येथे आल्यावर अजून चिन्न झालोय मी आता विचार करतोय का आलो मी परत खूप बोर झाला ग... खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....
अल्पेश सोलकर
पुढच्याला ठेच .. .. .. मागचा शहाणा... पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश
VISHAL PANDIT
राजं,आज पुन्हा एकदा तुमची गरज वाटतेय या भारतमातेला...... नकळत तुम्हीही हताश झाला असता; पाहुनी आपल्यातल्याच नराधमांना....... त्या जिनपिंग्यानं पाठवलंय एकलंच प्यादं(कोरोना)...... धुमाकूळ घातलाय त्यानं;केलयं दोन येळेच्या झुणकाभाकरीचं वांदं....... पाहताय ना राजं,काय चाललंय आपल्या हिंदुस्तानात..... मंदिर,मरकज,धर्मप्रसाराच्या नादात माणुसकी विसरत चाललीय आपली रयत...... जिनपिंग्या मात्र हसतोय बघुन आपल्या स्वराज्याचा तमाशा..... राजं,लढतोय बाळासाहेबांचा बाळ;होतेय त्याची दुर्दशा...... त्या भुरट्या प्याद्याला पाणी पाजेल आपला महाराष्ट्र...... राजं ,त्या भुरट्या प्याद्याला(कोरोनाला) पाणी पाजेल आपला महाराष्ट्र..... परंतू वाढत चाललेल्या धर्मभेद, जातिभेद, अंधश्रद्धा इत्यादीसारख्या अफजल्याचा कोथळा बाहेर काढण्यासाठी, आपणांस पुन्हा अवतरण्याचे घ्यावे लागतील का कष्ट? सांगा राजं पुन्हा अवतरण्याचे घ्यावे लागतील का कष्ट? -विशाल पंडित सदरील कवितेत केलेल्या शब्दप्रयोगाचा केवळ एक जनजागृती चा प्रयत्न समजावा...याद्वारे कसल्याही प्रकारच्या भावनांना ठेच पोहोचवणे हा उद्देश मुळीच