Find the Latest Status about बांध बांध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांध बांध.
बादल सिंह 'कलमगार'
प्रेम की डोरी बांधिए, बिन बांधे ना संभले जाए रिश्ते होत अनमोल है, ये किस-किस को बतलाए जो समझे हैं वो सुलझे , ना समझे को का सुलझाए रिश्ते होत नाजुक से, जो प्रेम डोर से जकड़ा जाए इर्शा द्वेष ना राखिए, जो रिश्ता बिखरा जाए बादल कि है यही कहानी सबको कह रहे अपनी जुबानी प्रेम से मांझी ने पहाड़ तोड़ा, इर्शा से कंकड़ भी चोट देत जाए प्रेम की डोरी...... ©badal singh प्रेम की डोरी बांधिए, बिन बांधे ना संभले जाए ...... #alone
Anurag Sonawane
देवा कोल्हापूरच्या महापुरात फसलेल्या माझ्या सर्व माता बहीण बंधुना ह्या प्रलयातुन वाचव.... -अनुराग. प्रार्थना माझ्या बांधवांसाठी...
Kumar Manoj Naveen
मन में उमंग लिए, तन में तरंग लिए। बांधवगढ़ के जंगल मे, बाघ देखने की चाह लिए ।। जंगल की सफारी पर साथियों संग बैठ चले। पहाड़ियां,पगडंडियो में हिचकोले खाते चले।। फूल, पेड़, झाड़ियों के बीच , चीतल, हिरण ,बंदर, लंगूर मोर, मनमोह लिए । 🐯 बाघ देखने की लालसा अभी है अधूरी। देखते हैं यह आशा कब होगी पूरी।। घंटो गुजार दी तब सूरज की किरण नजर आई। मदमस्त धीर -गंभीर 🐯 बाघिन चहल-कदमी करती आई।। मन रोमांचित, सफल हुई आशा। पूरे हुए अरमान, मन की बिपाशा।। देखो क्या खूब रही। उमरिया में बांधवगढ की यात्रा।। नवीन पाठक बांधवगढ़ की यात्रा
कवी दिपक सोनवणे
सुर्यदेवा तुझ्या स्वागतासाठी आम्ही सैदैव तत्पर सोडून जातो मूल बाळ घरी विश्वास फक्त एकविरा आईवर (कोळीराजा) कोळी बांधव
स्वरा
अल्फाज़ो को बांधना मेरे बस में नही,शब्दों को बांधकर खामोश रहना मेरी आदत नही, अल्फाज़ो को बांधना मेरे बस में नही,शब्दों को बांधकर खामोश रहना मेरी आदत नही,
Ganesh Bansode
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा विकास केला, आणि बर्याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा
Ganesh Bansode
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा विकास केला, आणि बर्याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा