Find the Latest Status about महापूर एक समस्या मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महापूर एक समस्या मराठी निबंध.
Pratiksha Sanap
पावसाचा पत्ता चुकला असा कसा रे तु पत्ता चुकला संपूर्ण मराठवाडा पावसाला मुकला कोणता दिला होतास पत्ता मी तुजला पण तु तर कोल्हापुर ला सजला ...... आलास तु सांगली मध्ये धो -धो मग आमच्याशी च का खेळतोय असा खो -खो तुज्या एक -एक थेंब साठी प्राण तळमळतो उद्भवलेल्या या रोगराई ने जीव आता मळमळतो महापूर
Kailas Tidke
महापुरात बुडताना गावाला कळल आपला दुष्काळच होता बरा जीवघेण्या ओलेपणापेक्षा जाळणारा उन्हाळाच खरा.. ®कैलास #महापूर
Roshan Sagar
मानावेसे तुजला हे कृष्णा अन् पंचगंगा दाखविलीसी माणसाला त्याची जागा.... लयं मातला हा सारा माणूस जाती-जातीत वाटला.. केली असेल त्याने प्रगती नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला.. देवाने माणसाला धर्मात वाटून द्यावे.. काय तुझी कमाल आज साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे.... देवाला न कधी जमले ते ना कधी त्याला जमणार.. तुझ्या पाण्याचा प्रवाहाने माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे.... तुला ह्या पावसाचे तांडव करणं गरजेचं होतं.. त्यामुळेच तर जाती-धर्म एकत्र तुला करणं होतं.... जेव्हा जेव्हा या भूतलावर माणसे जातीमध्ये वाटले जातील.. मला वाटते तेव्हा तेव्हा तू त्यांना त्यांची दया दाखवशील .... कृष्णा माये आज कोल्हापूर पाण्यात मात्र आहे.. बकरी ईद अन् गणपती पूजा पण दस्तावले आहे.... नको देऊ हे सणासुदीचे क्षणीकचं सुख;.. दे आम्हाला वाटून माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर
Mahesh Lokhande
माणुसकीचा महापूर आठव त्या सार्यांना जीव ज्यांनी वाहिला देशसेवेचा झरा ज्यांमध्ये राहिला माणुसकीचा महापूर मी येथे पाहिला देशप्रगतीसाठी घाम येथे वाहिला भाऊ बनून जो तो भावासाठी धावला बंधूप्रेमाचा पाझर फुटताना पाहिला भूकेल्यास घास तहानेल्यास पाणी देई अंथरूण कोणासही कोणी पूरग्रस्तांसाठी जो तो गेला धाऊनी शक्य जे ते जो तो आला करूनी स्वातंत्र्यदिनाला या सार्यांना सलामी भूकंप पूरग्रस्त ना कधी होवो कोणी कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर
Shilpi
ह्दय से माने-प्रभु 'श्री राम' को 'त्यौहार'- संस्कृति की विशिष्ट पहचान है।भारत व विदेशों में प्राचिनतम समय से चलती आ रही मानवीय संस्कृति व परंपरा का परिचायक है-'त्यौहार'। हिंदु धर्म व समाज में अनेकों पूजनीय देवी-देवताओं को प्रसन्न करने के उद्देश्य मात्र से नहीं,अपितु पीढ़ियों से चलती आ रही मान्यताओं,श्रद्धा-भक्ती,ईश्वर के प्रति सच्ची आस्था को मानव जीवन से जोड़ने वाले सभी त्यौहार उस पुल के समान हैं,जिनके ढ़हने मात्र की कल्पना भी नहीं की जा सकती।स्पष्ट रूप से यह कहे कि- "त्यौहार मानव समाज की आधारभूत शीला है।" परंतु वैश्विक महामारी के इस दौर में इस माह तक आने वाले सभी त्यौंहारो को निकटता से देखने समझने का व मनोरंजन और आस्था से संबंधित होने वाली सभी क्रियाकलापों को स्थगित किया जा चुका है,और किया जाएगा।परंतु इसका तात्पर्य यह नहीं कि श्रद्धा-भक्ति के ढांचे को किसी भी प्रकार से तोड़ने का प्रयास भारत सरकार अथवा किसी भी विशिष्ट जन समूह द्वारा किया जा रहा है।केवल प्राणी मात्र को सुरक्षित रखने के उद्देश्य से कुछ समय के लिए हमें शारीरिक क्रियाकलापों को रोकना है,ताकि भविष्य में मानवीय आस्था व संस्कृति को बचाया जा सके। यहां विचार करने योग्य बात यह है कि मानवीय आस्था केवल शारीरिक क्रियाकलापों से जुडी है?आस्था व श्रद्धा भक्ति 'ह्दय' से निकलने वाली वह सकारात्मक शक्ति है,जो संपूर्ण जगत को ईश्वर से जोडती है।केवल मन ही ईश्वर का दर्पण होता है।मानव नेत्र में वह शक्ति नहीं,जो मन रूपी नेत्र में है।ईश्वर के प्रति सच्ची भक्ती के फलस्वरूप जो मधुर ध्वनि मानव मन सुन सकता है,उसे सुनने का साहस कर्ण कैसे करेगा?कान तो दिखावा मात्र है।शारीरीक अंग केवल सांसारिक वस्तुओं को आकर्षित करती है,परंतु मन केवल और केवल इश्वर को। आज संपूर्ण भारत का ह्रदय अयोध्या में अटका पडा है,जहां श्री राम के आगमन के लिए ढेरों तैयारियां चल रही।परंतु सभी देशवासियों को यह स्मरण रखने की आवश्यकता है कि अयोध्या का स्थल इतना तो विशाल नहीं कि संपूर्ण जगत वहां समा जाए,परंतु मन ऐसा अनंत विशाल क्षेत्र है जहां संपूर्ण जगत के प्रभु श्री राम समा जाए। अत: श्री राम की भक्ति मन से हो।केवल शारीरीक क्रियाकलाप से नहीं। #एक निबंध....मेरे द्वारा लिखी गई।
Harsh
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी काय आहे ही निसर्गाची किमया, कधी येतॊ राग याला,तर कधी दया. कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा ' तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. पावसाळी होतो हा हिरवागार, उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात, येतॊ तेव्हा तो पावसाच्या रूपात. तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून ' धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'. येतॊ कधी बनून हा 'महापूर', लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '. घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. राग आला की आणतो हा 'ज्वालामुखी'. हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. निसर्गालाच बनवा आता, खरा आपला' मित्र ' प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे पात्र... #कोल्हापूर चा महापूर
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध