Find the Latest Status about थांबेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबेल.
ओम नमः शिवाय
गुडघेदुखीच्या सर्व समस्यांचा उपाय , मांस पेशी मजबूत होतील ! गुडघेदुखी थांबेल ! Gudghe Dukhi garbhvati upay #विचार
read moreओम नमः शिवाय
#Guaranted उपाय #केसगळती ३ दिवसात थांबेल ! #उपाय करून #थकला असाल तर हा उपाय करा ! #Kes #Galati sathi upay🎉 #मराठीसंस्कृति
read moreKrushna Joshi ( @kinchit_kavi )
मृत्यूलाही कळेल तेव्हा जेव्हा माझा श्वास थांबेल अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा अनेकांची आसवे सांडेल. - कृष्णा जोशी https://www.instagram.com/k
मृत्यूलाही कळेल तेव्हा जेव्हा माझा श्वास थांबेल अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा अनेकांची आसवे सांडेल. - कृष्णा जोशी https://www.instagram.com/k
read moreSecret Quotes
जवळ पास 40 मिनिटे फोन असे काय काम असते कोण असते एवढे महत्वाचं, कधी कधी या पेक्षा ही जास्त वेळ बोलणं चालु असत तिचे, हळू हळू मनातून उतरत चाललीय ती आता समजत नाहीये का तिला, उद्या या गोष्टीचे परिणाम काय घडतील याचा अंदाज नसेल तिला मलाही पूर्ण नाहीये मग, एक जमेल असेल तीचं कुठे तर सांगावा तिने किंवा कुठे सेट झालेली असेल तरीही सांगावा मग तिने एक वेळेस आज राग नाही येणार पण नंतर मी कुणाचंही ऐकून घेणार नाही, जी माझ्यावर बेतलीये ती तिच्या वर बेतली असती तर समजलं असत तिला नेमकं काय होतंय ते, रोजच बघतोय आता तिच्या काही गोष्टी नीट बारकाईने तिला अंदाज पण नसेल तेवढे मी बघू शकतो आज पण तिच्या काही पर्सनल गोष्टी सुद्धा सेटिंग सुद्धा येथून बदलु शकतो, एखादी व्यक्ती विश्वास ठेवतेय मग पूर्ण पने त्या विश्वासात हात धुन पण चुकीचं आहेत, अन एखाद वारंवार तोडत असेल विश्वास तर कायम तो विश्वास ठेवणं पण चुकीचं आहेत.. AS Patil✍️ वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती उद्या माझी असेल, माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार, धि
वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती उद्या माझी असेल, माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार, धि
read moreSangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा