Find the Latest Status about कशासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Sangeeta Kalbhor
काळीज तुटता तुटता.. काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन
Prerana Jalgaonkar
बिनधास्त व्यक्त व्हायला हवं... आयुष्य स्वतःचं आहे स्वतःला पटेल तसं जगायला हवं... --प्रेरणा (लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक
Prerana Jalgaonkar
बिनधास्त व्यक्त व्हायला हवं... आयुष्य स्वतःचं आहे स्वतःला पटेल तसं जगायला हवं... --प्रेरणा (लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक
Chhaya Devi
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही. हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे,
Secret Quotes
आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं, झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या अन तिकडे आनंद सुचतं आहेस, खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला, म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक दिसत कोण किती आपले कोण किती परके, जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला, बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत, -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल त्यांची होती उद्या माझी पण येईल ना, तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर इज्जतीचे पांघ
Secret Quotes
नेमका काय संकेत देयचा आहेत जगाला आम्हाला, हक्क कोणता असा त्यांचा पण बॉण्ड करून घेतला का त्यांनी तिथे कारणीभूत तेच असणार पुढे स्वतः त्या वाटोळ्याला, का नवरा आहेत या प्रियकर तिचा या तीच्या आईचा नेमकं कोणाचा एवढ्या हक्काने का प्रत्येक वेळेस तरीही शांत ती खाली पडलेली आहेत का त्यांच्या, त्या शिवाय तर नाही हा हक्क गाजवणार कोणी, एवढं सारं झालं असताना एवढा विषय वाढला तर कुणामुळे तिला एवढी तर समज आहेत ना, बस मी बघत राहणार फक्त आता वेळेस समजेल हा राग काय काय करू शकतो समोर दिसेल, मला फरक नाही पडणार दगड बनवत आहेत स्वतःला. -AS Patil✍️ मी नाही कुणाचा माझे कुणीही नाहीत, वारं वार तेच घडत असेल तर त्यात बरंच काही खरं आहेत आणि खरे संकेत देत आहेत आम्हाला पण, असो विषय मी आहेत अडचण
Secret Quotes
तसे तर या रागाचे कारण खूपच आहेत माझ्या नि-स्वार्थी म्हणतो आपण प्रेम पण लगाव असतो देहाचा मनास आणि पण गरज असते त्या सहवासाची तसं तर आपण सगळ काही सहन करू शकतो, आपण थोडे चुकीचं काय बोललो चुकीचं काय समजलं समोरच्याचा राग धरून बसतो आपण त्या व्यक्तीसाठी प्रेम तिथेच संपत का विश्वास लगेच संपतो का आपला दुसरे कुणीही काही मागे बोलत असते काही तोंडावर पण बोलतात राग त्यांचा ही येतो पण काही काळासाठी नंतर विसरून जातो, हक्काने बोलले चुकीचे समजलं वाईट बोललो तर लगेच काळजाला लागते काही तरी विषय असेल ना त्या मागे उगाच तर तो वाईट नाही ठरवणार ना तिथे त्या व्यक्तीला समजून घेण्या पेक्षा त्या वर राग इगो गैरविश्वासू बरच काही मान देतोस, जिथे काय झालं कश्यामुळे बोलले असेल का रागावतो का शिव्या देतो का चुकीचं समजतो या मागच्या काही तरतुदी जाणून घेण्या ऐवजी त्याला दोषी ठरवून चालतो, मानले चूक नसेल त्यांचा गैरसमज होत असेल किंवा झाला असेल पण नातं टिकवायच असेल तर तो दूर करणे पण गरजेचं असत, नात्यात बऱ्याच अडचणी येत असतात पण ते समजून घेण्या ऐवजी एक मेकांना दोषी समजून रागात चुकीचं पाऊल उचलतात दोन शब्द वाईट बोलले दोषी समजलं म्हणजे सर्व काही संपत नसते, -AS Patil✍️ हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत न
Secret Quotes
पहिल्यात आणि आजच्या तिच्या प्रत्येक गोष्टीत किती बदलाव आहेत, नाही माहित मला पण पहिले मी बोललो नाही एखाद्या दिवशी तर झोप तिला ही येतं नसायची, पण आज राग आहेत त्रास आहेत खूपच ठेस्ं लागलीये जिव्हारी मनाला म्हणून बोलत नाही पण कधी गरजेचं समजलं का तिने मला आधी पण नाही जमलं तिला आणि आज एवढं सर्व झालेलं असताना पण तिने राग दूर करायचा मनवायचं सोडून त्याच गोष्टी त्याच चुका ती करत आहेत ज्या गोष्टी मुळे हे घडलंय, काळजी घे येवढंच म्हणणं येत होत माझं जागरुत करू नकोस विश्वास होता आणि आज पण आहेत काही पण आता तो पण ती गमावणार वाटतंय, -AS Patil✍️ पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत, ते
Secret Quotes
काळजी-विश्वास-प्रेम जर मनापासून असेल तर हक्काने ये म्हणा अजून पण काही मनात गैरसमज असतील तर ते तिने ठरवायचे आता स्वतः बाबतीत चांगले वाईट सांगून काही अर्थ नाहीये, तो तिचा प्रश्न आहेत तिला योग्य वाटत असेल तर देईल साथ ती निदान बोलेल तरी आता, माझे कितपत गैरसमज कायतरी राग कितीपर्यंत वाद झालेत तरीही मन माझे आहेत विचार माझे आहेत ते योग्य दिशा बघतात कायम, एका बाजूने कधीच विचार करत नाहीत मी सगळ्या बाजूने बघत असतो कायम ती तशी चुकली आहेत काही गोष्टीत ते तिच्या वर अवलंबून आहे माझे काही वागणे काही गोष्टी घडवणे मला चांगल वाईट बनवणं हे तिच्या हाती आहेस, जीव काय थोडा नाही तिच्यात भरमसाट प्रेम केलंय मी तिच्यावर, प्रेम करणं चुकीचं असेल तर मी या जीवनाचा पण त्याग करणार आहेत पुढे चालून, जर कोणी समजणार नसेल कुणी खेळत असेल तर नकोय ते प्रेम पण आणि ते जीवन पण मला, -AS Patil✍️ नसेल विश्वास नसेल प्रेम नसेल जीव नसेल तिला काळजी माझी तर आता खरंच तिने स्पष्ट बोलावं मला उगाचच मनात झुरुण आतून ती तुटतेय पण शारीरिक दृष्ट्या