वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral