Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गे

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral