Find the Latest Status about पुढच्या वाटचालीसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढच्या वाटचालीसाठी.
nitin bille
'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
read moreAkshay Sonar™
सफ़र ये तेरा आज फिर तू चल दिया अगले बरस फिर आने के लिए बाप्पा हमें अलविदा कह चला.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... #yqquotes #yqdidi #godslove #missing #bappa
Secret Quotes
येथे राग सख्या नातलगांचा येतोय तर शेवटी आम्ही परकेच की.. सहाजिक आहेत एक मेकांना एक मेकांचा राग येणं, त्या शिवाय समजत नाही आपले कोण आणि परके कोण, हेच तर जीवन आहेत वेळ ही प्रत्येक व्यक्तीची खरी जाणीव करून देते, आज माझ्यावर आहेत तर उद्या दुसऱ्या वर असेल, AS Patil✍️ उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही तत्थ नाहीये....
उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही तत्थ नाहीये....
read moreumesh prakash salunke
बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नडतो.... पहिलं प्रत्येकाला वाटतं असे आपलं नाणं चांगलं वाजतंय पहिलं लोकांना हिंनवत असे आज तेच आपल्याला सांगत सुटे तु मला खुप बोलत असे तेच तुला आज डोळ्यासमोर दिसे... तुम्ही लोकांना उदाहरण देत होता आज तुम्हाला प्रत्यक्ष पहायला भेटत आहे त्याचं लोकांना तुम्ही स्वतः हुन बोलता मी तुला बोललो होतो.आज ही उद्या त्याचा आपल्या मनाला कळून चुकत आहे.... आपण सर्वं कुणाशी कसे वागता बोलता पुढच्या वेळेस तेच लोकं आपल्याला दाखवून देतात आपण चारचौघात कुणीही अपमान करतो तोच माणूस पुढे जातो आपण मागे राहतो.... जसे तुम्हि पेरलं असेल तसेच उगवणार हे विसरू नका निसर्गापुढे खुप लोकं गेले परंतु निसर्गाने कधीच तुम्हाला वाऱ्यावर सोडले नाहीं. बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नडतो.... कधी ही कुणाला कमी समजु नका सगळे आपलेच समजून पुढे चला आपल्यासोबत त्यांना ही घेऊन चला #newday बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नड
Medha Bhardwaj
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🙏🤗 ganpat #News #Trending #Festival #ganpati #ganpatifestival #ganpatibappamorya #GanpatiBappa #visarjan #festivevibes #ganpativisarjan
read moreVikrant Gosavi
हे होत असेल का? (Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल
मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline
read moreyogesh atmaram ambawale
अंदाज पायवाटांचा घेऊन मी पुढे चालत होतो. काय असेल पुढच्या वळणावर मनी अंदाज लावत होतो. अंदाज येत नव्हता ही पायवाट कुठे घेऊन जाईल. योग्य ठिकाण मला मिळेल की ह्या पायवाटेतच मी हरवून जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।। राहिली अधूरी। त्याची तिची भेट। दवाखान्यात थेट। तो भरती।। शेवटी तीच गेली।भेटायला त्यासी। हेल्मेट सोबती।घेऊनिया।। रस्त्यावरची भेट।दवाखान्यात झाली। नुसती आफत आली।बिनकामा।। वेग ठेवा योग्य। वापरा हो हेल्मेट। दवाखान्यात भेट। नाही योग्य।। सांगतो इतके। ऐका हो माझं। हेल्मेटात डोकं। सुरक्षित।। भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।।
भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।। #मराठी #yqmarathi #yqtaai #Helmet
read moreSecret Quotes
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात, ते नातं अजून भक्कम बनत आणि ते गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून मजबूत विश्वास निर्माण होत असतो, पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही त्यात दरार पडायला वेळ लागत नाही, जर अस काही झालं तर ते गैरसमज त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण खचून टाकतात.. AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात
आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात
read more