Find the Latest Status about लिलाम विक्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिलाम विक्री.
Ravendra
Ravendra
Ravendra
Ravendra
Vinod Umratkar
"कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज। कुणालाच।। अत्यावश्यक ती। झाली म्हणे आता। कोरोनाचा चिंता। कुणा नसे। संचारबंदीत या। झाली हो गर्दी। पूर्ण किंवा अर्धी। घेण्यासाठी।। दारू झाली सुरु। बाकी सारं बंद । कसला सबंध । दूर दूर ।। संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात त्यावर आधारित ही काव्य "कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज।
yogesh atmaram ambawale
आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते, असं वाटत होतं की आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय... ( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳 . #घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क
yogesh atmaram ambawale
Whatsapp status काहीही खपवून घेते. ह्या काहीही मुळे खूप काही घडते. रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात, तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात. व्हाट्सअप्प स्टेटस जिथे दोस्ती होते दुश्मनी होते, यारी होते दुनियादारी होते. प्रत्येकाच्या सुखदुःखाची खबर इथे मिळते, कोण,किती,कुणाची,केव्हा आठवण काढली त्याची माहिती इथे मिळते. खरेदी विक्री ची इथे नोंद होते,टोमने मारने देखील इथेच चालते. आपल्याजवळ न पोहोचलेली खरबात ही इथेच मिळते. व्हाट्सअप्प स्टेटस कुणी सहजच ठेवतो, तर कुणी जाणून बुजून ठेवतो, कुणी कुणावर राग काढायला ठेवतो, तर कुणी आपले प्रेम जाहीर करायला ठेवतो. Whatsapp status #collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict #माझ्या_लेखणीतून #collab Whatsap
Mahesh Bunde
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो, कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत. शिमला २५ रुपये, दोडके २५ रुपये, फुलकोबी १५ रुपये, पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. ©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री
vishnu thore
दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं