Find the Latest Status about लिहिलेल्या बोधकथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेल्या बोधकथा.
कवी.शंकर सुतार 🙏🕉
०१]*बोधकथा* एका शेतकऱ्याकडे दहा आंबे असतात. तो आंबे एका डालीत पिकविण्यासाठी ठेवतो. त्या दहा आंब्यांपैकी एक आंबा खराब झालेला असतो. खराब झालेला एक आंबा बाकी नऊ ही आंब्याना खराब करण्याचा प्रयत्न करतो. मग हे शेतकऱ्याने वेळीच पाहिलेले असते. तो खराब झालेला आंबा शेतकरी फेकुन देतो. त्या आंब्याला नऊ आंब्यापासुन शेतकरी समंजस पणे वेगळे करतो. जर शेतकऱ्याने त्या खराब आंब्याला लवकर डालीतुन काढले नसते तर पूर्ण आंबे खराब झाले असते. *तात्पर्य:- वाईट संगतीत राहु नका ,संगत चांगल्याशी करा. वाईट लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासुन दुर रहा.* कवी.शंकर सुतार वरवडे, जिल्हा:-सोलापूर. मो.क्र. ९८८१३५५३१७. ©कवी.शंकर सुतार 🙏🕉 बोधकथा
Vinod Yadav
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून असा एक माणूस देवाज्ञा घेतो. जो आपल्याला अतिप्रिय असतो आपल्या आयुषयभरासाठी केलेले त्याचे उपकार, छोट्या छोट्या क्षणी केलेली त्याची मदत आपल्या समोर उभी राहते. पाउलो पाऊली तो माणूस आपल्या समोर उभा ठाकतो. अश्यावेळी नकळत अश्रूंची धार आपल्या डोळ्यातून वाहू लागते मन कासावीस होतो . देवावर इतका राग येतो की देव समोर असला असता तर आपण देवाचा जीवच घेतला असता. अश्यावेळी दुसऱ्या जगातून तो माणूस आपल्याला बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला होत असणारी वेदना त्याला असह्य होते. ह्या जगातून निरोप घेतल्यावरही त्याचा जीव आपल्यामुळे इथे अडकून पडतो. आपल्या आसवांना मोती समजणारा हा माणूस त्याच्या आठवणीमुळे आपण हवालदिल झालो हे बघून परत आपल्या आयुष्यात यायला उतावीळ होतो. कुठल्या न कुठल्या रुपात तो आपल्या आयुष्यात परत येतो परत आपल्याला खूप खूप सुख द्यायला. आपल्या मायेमुळे मोक्षाकळची त्याची वाटचाल थांबते. जन्मोजन्मी ह्या सुख दुःखाच्या विश्वात तो त्याचे ध्येय नसून सुद्धा रमून जातो. आता आपण त्या गेलेल्या माणसाची दुःखी आठवण करून परत त्याला जबरदस्तीने ह्या जगात रमवावे की, त्याच्या मनासारखं जशी त्यांची आपल्यावर अपेक्षा होती तसे वागून, आपल्या सारखं इतरांवर त्यांच्या स्नेह होता अश्यान सोबत ते सजीव असो की निर्जीव, आपल्याला आवडणारे असो की नावडणारे अश्यान सोबत स्नेहाने वागून, अगदी तसेच हुबेहूब, जसा तो गेलेला माणूस वागत होता तसे वागून. त्या दुसऱ्या जगातून बघणाऱ्याला धीर द्यावे, त्यांची ह्या जगातील कार्ये फलित झाली ह्याचा त्याला आश्वासन द्यावा. त्यांच्या मोक्षप्राप्ती साठी सहायक व्हावे, हे आपण ठरवावे. आणि हो गेलेल्या माणसांसाठी असे तर करावेच पण ते जे आपल्यासाठी आजही आयुष्य जगताहेत त्यांच्या साठी ही असे करावे आणि आपले जीवन चरितार्थ करावे. सर्वे भवतु सुखिनः विनोद यादव "आभीर" ©Vinod Yadav #बोधकथा #मराठीविचार #vinodyadav #विनोदयादव
HeartistVighnesh
vishnu thore
"राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज
vishnu thore
"गैरी" या आगामी मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी काल गायक ऋषिकेश रानडे, मी,दिग्दर्शक पांडुरंग जाधव, संगीतकार मयु
yogesh atmaram ambawale
लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तूच असतेस, वाचतेस, जाणतेस,तरी नासमज बनतेस. म्हणून राग येतोय लिहिण्याचा आता मला, सांग सखे खरे,काय माझे शब्द छळतात तुला. #आठवणी #collab #collabchallenge #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with सचिन गोविलकर✍️😜 Collaborating with Amita Paithankar#सांगसखे लि
yogesh atmaram ambawale
तुझं माझं जमतंय सारखं असं वाटतंय. लिहिलेल्या बहुतेक लेखनात दोघांचा लिहिणं काहीसं सेम असतंय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ माझं जमतयं... #तुझमाझंजमतयं चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAnd
yogesh atmaram ambawale
खूप विचार करून लिहिलेल्या quote ला जेव्हा प्रशस्तीपत्र भेटले, तेव्हा जसे माझ्यासाठी आकाश ठेंगणे झाले. मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच
RJ कैलास नाईक
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना अलामत सुद्धा जराशी शहारली पाहिजे वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे.. RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार