Find the Latest Status about राहण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहण्यासाठी.
yogesh atmaram ambawale
गर्द काळोखात मनाच्या तुझ्या आठवणींचा एक कवडसा आहे. जीवन जगत राहण्यासाठी मला तोच एक आधार आहे. प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
झाडे उत्तमप्रकारे टिकून राहण्यासाठी, जसे त्याच्या मुळाशी खोलवर ओलावा लागतो पाण्याचा. तसेच उत्तम काव्यलेखन करण्यासाठी, त्याच्या मुळाशी ओलावा हवा असतो शब्दांचा. साधारण शब्द हे नुसतेच काव्य करते, जे काही काळात विस्मरणात जाते. उलट ज्या काव्यलेखनाला शब्दांचा ओलावा असतो, ते काव्यलेखन अविरत रुची देत,वाचनाची आवड निर्माण करतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे म
sandy
पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात
yogesh atmaram ambawale
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो, हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात, तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे. जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जात आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे. भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे, निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे कधी कधी निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
दिव्याला महत्व देताना नेहमी लक्ष्यात ठेवायचे असते, दिव्याला प्रज्वलित करणाऱ्या वातीशिवाय, दिव्याला काही महत्व नसते. (कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चल
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
Dk Patil
yogesh atmaram ambawale
प्रिय ताई, तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते. (बाकी कॅपशन मध्ये) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे
yogesh atmaram ambawale
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा घेतला जिच्या पोटी जन्म ती सुद्धा एक स्त्री आहे ह्याचे भान ठेवा. (कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. च