Find the Latest Status about दंगली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दंगली.
Sarita Prashant Gokhale
सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा ©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ
Sarita Prashant Gokhale
वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा-- सोलापूर ©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क
Sarita Prashant Gokhale
तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली CR.स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा-- सोलापूर ©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क
yogesh atmaram ambawale
ह्या भारतमातेला काय वाटेल ह्याचा कुणीच विचार करत नाही,ह्या उलट जातपात धर्मावरून राजकारण करून भारतमातेला कसं लुटता येईल ह्याचाच विचार करीत आहेत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली भारतमाता आज स्वत्याच्या धारतीपुत्रांची गुलाम झाली आहे. कित्येक असे देखील आहेत ह्या देशात ज्यांची कुठलीही पात्रता नसताना भारतमातेची खोटी शपथ घेऊन तिचा मान राखण्याची गोष्ट करीत आहेत. असे ही काही राजकारणी आहेत ज्यांना प्रजासत्ताक म्हणजे काय विचारले तर उत्तर देता येत नाही,वंदे मातरम् म्हणावे म्हटले तर ते ही येत नाही. भारतमातेची व्यथा जाणायची असेल तर खरंच आपल्या आईचा दर्जा द्या आणि मग बघा तिच्या मनात काय चाललंय ते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best
sandy
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि
yogesh atmaram ambawale
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा, गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले, कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले, अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली. पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे. भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते. पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत, तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best
yogesh atmaram ambawale
खरंच स्वातंत्र्य आहे का ?? (कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहित
vishnu thore
मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा