Nojoto: Largest Storytelling Platform

Best देशाभिमान Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देशाभिमान Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे झाली स्वातंत्र्याला, अमृत महोत्सव आता साजरा होणार. हर घर तिरंगा अंतर्गत, घरोघरी आता तिरंगा फडकणार. #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे झाली स्वातंत्र्याला,
अमृत महोत्सव आता साजरा होणार.
हर घर तिरंगा अंतर्गत,
घरोघरी आता तिरंगा फडकणार.

yogesh atmaram ambawale

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स #भारतीय #yqtaai #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन #माझादेश #bestofyqmarathiquotes #देशाभिमान

read more
खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile