Find the Latest Status about महत्वाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाचं.
Monika
खूप लोकांच्या तक्रारी असतात. आमचे ज्यांच्याशी नाते आहे. ते आम्हाला वेळ च देत नाही. दुसऱ्या च सोडा माझ्या वरून च मी सांगते मी पण माझ्या फ्रेंड्स, भावंडाणा, फॅमिली मेंबर कोणी ही असेल जर त्यांनी मला कधी वेळ दिला नाही तर मी रागावते तक्रार करते. मग मी विचार केला, ज्यांना मी माझे सर्वस्व मानते, पण मी त्यांच्या साठी शेवटच्या नंबर ला आहे बहुतेक, माणूस वेळ तेथे च देतो जेथे त्याची रुची असते.आपण जबरदस्ती ने एखाद्याला आपल्याशी बोलायला लावू शकत नाही. आणि जर तरी तो आपल्यावर दया दाखवून किंवा आपलं मन राखण्यासाठी बोलला तरी ,त्याच मन मात्र दुसरीकडे कडे असते.आपला प्रियकर किंवा प्रियसी किती बिझी असली जर त्याच किंवा तीच तुमच्या वर खरच प्रेम असेल तर ते तुमच्या शी बोलायला वेळ काढतील च, असं होऊ च शकत कोणत्याही वेक्ती कडे थोडा ही वेळ नसेल का की तो तुमच्या शी बोलू नाही शकणार,आपण किती ही बिझी असलो तरी आपण जेवतो ना, पाणी पितो ना, फिरायला ही जातो, आपली जी आवड आहे ती आपण जोपासतो.मग जी आपल्यासाठी जीव टाकतात त्यांना थोडा तरी वेळ द्यायला हवा असं मला तरी वाटत. जर प्रेम असेल तर च ती किंवा तो आपल्या साथीदाराला वेळ देतो, प्रेम नसून फक्त टाइम पास असेल तर तो किंवा ती फक्त गरजेपूरत संपर्कात असतात.पण कोणत्याही नात्या साठी वेळ इतकी का महत्वाची असते. आपण ज्याच्या सोबत जास्त वेळ घालवतो आपल्या मनाचा लगाव त्याच्या कडे च जास्त असतो.मग तो आपला जोडीदार असो, फॅमिली असो, फ्रेंड्स असो, की आपले काम असो, आपल मन तेथे च लागेल,जेथे आपलं मन लागत, आपल्या चेहऱ्यावर हसू येत तेथे च मन गुंतवलेलं कधी ही चांगल,वेळ देण म्हणजे नक्की काय? वेळ देण म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग कोणाला तरी देणे,कोणी जर तुम्हाला वेळ देत असेल तर तो फक्त त्याचा वेळ देत नाही तुम्हाला तो स्वतः च आयुष्य तुम्हाला देतो.म्हणून कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवणे गरजेचं आहे.जर एकमेकांच्या सोबत वेळ घालवला च नाही. तर भावनिक दृष्ट्या कसे ते जोडले जातील.कसे एकमेकांना समजून घेतील, एखाद्या विद्यार्थ्याला उच्च पदवी हवी असेल तर त्याला किती वेळ द्यावा लागतो.कोणताही टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा च लागतो. आयुष्यात जे काही आपल्याला हवं असत त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा च लागतो,तस नात्या च्या बाबतीत तस च आहे. आपण एखाद्या नात्याला वेळ दिला नाही. तर ते नाते कधीच मजबूत होणार नाही.जर समोर चा वेक्ती तुमच्या साठी कधीच अवलेबल नसेल, नेहमी बिझी असेल, तर समजून जा त्याच्या आयुष्यात तुमचा नंबर लास्ट नंबर ला आहे.म्हणून त्याला कधीच विचारायचं नाही. त्याच्या आयुष्यात तुमचे स्थान काय आहे. स्वतः च्या मनाला च विचारा समोर च्या वेक्ती च्या आयुष्यात तुमची काय जागा आहे.ज्या माणसाच तुमच्या वर खरच प्रेम आहे. तो तुमच्या साठी कसा ही वेळ काढेल,हे मोबाईल चे युग आहे. लोक दिवस भर फोन हातात घेऊन फिरतात, मग इतक असून ही समोरच्या वेक्ती कडे इतका ही वेळ नाही आहे तो तुमच्या शी बोलेल,तुम्हाला मेसेज करेल, तुमच्या मेसेज चा रिप्लाय देईल, पण तो तुम्हाला जर वाट पाहायला लावत असेल तर समजून जा जी जागा तुम्ही समोर च्या ला दिली आहे. पण त्याने ती जागा तुम्हाला दिली नाही आहे.जर तुम्ही तुमच्या नात्या विषयी सिरीयस असाल तर एकमेकांना वेळ दया आणि ते नाते घट्ट बनवा, आणि जर कोणी तुम्हाला वेळ देत नसेल, तुमच्या पासून दूर राहणं त्याला आवडत असेल, तर कोणाला विचारायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः च्या मनाला विचारा, सत्य तुमच्या समोर आहे. स्वतः ला वारंवार त्रास करून घेण्यापेक्षा पुढे जा आणि आयुष्य नव्याने सुरु करा आणि भविष्य उज्ज्वल बनवा,...... मला इतकं च या लेखावरून सांगायचं आहे. कोणतेही नाते असलं तरी त्यात वेळ देण किती महत्वाचं असत. त्यामुळे ते नाते किती घट्ट बनत, आणि ज्या नात्यात वेळ भेटत नसेल, फक्त तिरस्कार भेटत असेल अश्या नात्यातून दूर जाण योग्य,........... ©Monika #lonely वेळ देण का महत्वाचं असत
Madhumati Kinikar
केव्हातरी पहाटे स्वप्नात येऊन गेली शब्द न उमजलेले, शब्दात मांडून गेली उरलो मी न माझा, माझे 'मीपण' घेऊन गेली नजरेत भरून काजळी, नजरेस हरवून गेली क्षणिक जवळीक सुगंधित जराशी आयुष्यभर सोबतीचा, गंध देऊन गेली मग ओंजळ रिकामी, जराशी मी ही पसरली मज हरवून स्वप्नात, स्वप्नात जिंकून गेली ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड
Sujata Darekar
केव्हातरी पहाटे अलवार स्पंदनांनी ऊधळीत सुमनांचा गंध गीतांमधूनी अधराच्या त्या लालबूंद पाकळ्यांचे रसरशीत प्याले प्राशिले धुंद होऊनी ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड
Secret Quotes
पहिल्यात आणि आजच्या तिच्या प्रत्येक गोष्टीत किती बदलाव आहेत, नाही माहित मला पण पहिले मी बोललो नाही एखाद्या दिवशी तर झोप तिला ही येतं नसायची, पण आज राग आहेत त्रास आहेत खूपच ठेस्ं लागलीये जिव्हारी मनाला म्हणून बोलत नाही पण कधी गरजेचं समजलं का तिने मला आधी पण नाही जमलं तिला आणि आज एवढं सर्व झालेलं असताना पण तिने राग दूर करायचा मनवायचं सोडून त्याच गोष्टी त्याच चुका ती करत आहेत ज्या गोष्टी मुळे हे घडलंय, काळजी घे येवढंच म्हणणं येत होत माझं जागरुत करू नकोस विश्वास होता आणि आज पण आहेत काही पण आता तो पण ती गमावणार वाटतंय, -AS Patil✍️ पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत, ते
Secret Quotes
काळजी-विश्वास-प्रेम जर मनापासून असेल तर हक्काने ये म्हणा अजून पण काही मनात गैरसमज असतील तर ते तिने ठरवायचे आता स्वतः बाबतीत चांगले वाईट सांगून काही अर्थ नाहीये, तो तिचा प्रश्न आहेत तिला योग्य वाटत असेल तर देईल साथ ती निदान बोलेल तरी आता, माझे कितपत गैरसमज कायतरी राग कितीपर्यंत वाद झालेत तरीही मन माझे आहेत विचार माझे आहेत ते योग्य दिशा बघतात कायम, एका बाजूने कधीच विचार करत नाहीत मी सगळ्या बाजूने बघत असतो कायम ती तशी चुकली आहेत काही गोष्टीत ते तिच्या वर अवलंबून आहे माझे काही वागणे काही गोष्टी घडवणे मला चांगल वाईट बनवणं हे तिच्या हाती आहेस, जीव काय थोडा नाही तिच्यात भरमसाट प्रेम केलंय मी तिच्यावर, प्रेम करणं चुकीचं असेल तर मी या जीवनाचा पण त्याग करणार आहेत पुढे चालून, जर कोणी समजणार नसेल कुणी खेळत असेल तर नकोय ते प्रेम पण आणि ते जीवन पण मला, -AS Patil✍️ नसेल विश्वास नसेल प्रेम नसेल जीव नसेल तिला काळजी माझी तर आता खरंच तिने स्पष्ट बोलावं मला उगाचच मनात झुरुण आतून ती तुटतेय पण शारीरिक दृष्ट्या
Secret Quotes
गेलेली गोष्टींचा पच्छाताप झालेला नव्हे तर आनंद झाला असेल कदाचित, झालेल्या गोष्टी छोट्या नाहीत फक्त हे स्मरनात राहूद्या, समोरच्या व्यक्तीला ज्या नाही त्या भाषेत बोललेले आहेत तरीही तो शांत होता, जे बोलायचं होत ज्या सोबत बोलायचं होत ते बाजूलाच राहिले ना, बाकीचे अपमान इज्जत राग काढत दुसऱ्याला दोष करार देत स्वतःची बाजू सावरली, राग तर खूप वाढला होता तरीही स्वतःला शांत करून माघारी आला नाहीतर लायकी कुणाची काय आहेत ही दाखवली मी पण असती, AS Patil✍️ फरक झाला असेल काही तरी वाटत होतं पण नाही ज्या व्यक्तीला सवयी वाईट लागल्या ती व्यक्ती नाही सुधारणार संगत गुण म्हणतात त्याला परिणाम तर होणारच,
Secret Quotes
मर्यादा अन् नातं... मला माझे काही मित्र कायम विचारत असतात की तुला मैत्रिणी नाहीत का? अजून मित्र नाहीत का? तर उत्तर- आहेत आणि खूप आहेत पण मर्यादा असतात काही, प्रेम आणि मैत्री अशी असते जिथे वारनवार कुणाशी बोलत असाल तर तिथे नात्यात किंमत राहत नाहीत, कधी मध्ये बोलण्याने उस्तुकता वाढते त्या नात्यात, रोज रोज स्टेटस ठेवून रोज बोलून नात्यात गैरसमज वाढतात, मग ते आपल्यात नसो पण जगाच्या नजरेत का होईना ते वाईट च समजतात, त्याचा अर्थ असा की.. तुम्ही पाण्यात एखादा दगड मारला तर त्या पाण्यातून उडणारृया शिंतोड्या चुकतात पण जर सारखे सारखे त्यात दगड टाकत राहिले तर नक्कीच त्या शिंतोड्या अंगावर पडल्या शिवाय राहणार नाहीत... जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च
Secret Quotes
गुलाब आणि त्याचा काटा... डोळ्या समोर नसेल आलेला तर काटा टोचतोच, नजरे आड असेल तर तो ही टोचतो, पण आहेत ना तत्थ त्याच फुलात आज ही त्याची गरज अन दर्जा ही जास्तच आहेत ना? त्याच्या भीती ने जर लांब पळत असाल तर तरवडाचेचं काय सगळे फुल त्या समान दिसू लागतील , त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना, त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग ही तोच मग तो वाळून पण जावो, त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज
Secret Quotes
मला एकदा फोन करून बघ बाळा तू, असेल काही प्रश्न तुझे तर सुटतील तुझे ते कोडे, पण माझे ही काही प्रश्न सुटतील बाळा नेमकं कुणासाठी जगायचं ते तर समजेल, मी किती त्रासात आहेत याची जाणीव नाहीये अजिबात तुला, बस तूझं रोजच च चालू आहेत यात काही बदल नाही, निदान ni समाजशील मला आणि मी ही तुला म्हणून स्वतः एकदा तर चुकी का होईना कर मला फोन बाळा मी खूप अडकलेलो आहेत ग, नाही समजत तुला काही गोष्टी, प्लीज़ समजून घे काही गोष्टी प्रत्येक गोष्टी न माझ्या हातात आहेत न तुझ्या, आणि जरी नशिबावर मांडत असेल तर हे पण योग्य नाहीत ना सगळं जर आपोआप भ
Secret Quotes
असं नको मोठी होऊ ग नाही वाटत का मला तू मोठी होऊन नाव मोठे करावा, पण या अश्या मार्गावर नकोय हो आवड आहेत तुला कविता करायची कर ना नाही अवडत तुला, पुस्तक तयार कर ते पब्लिश करायला मी साथ देईल तुला, तू या सोशल मेडिया बाहेर राहा बाळा काही अर्थ नाहीत ग यात, अन आली वेळ याची तर तेव्हा पूर्ण हि लाइन तुझ्या पाया खाली ठेवील, भरोसा असेल तर बोल बाळा आता, यात विश्वास खूप महत्वाचा असतो, नाहीतर जाउदे चालूदे तुझ्या पद्धतीने मी परत बोलणार पण नाहीत हे. कस सांगायचं ग तुला अजून यात खरं जीवन नाहीये, हा आई बापानी जे त्याग केलेत तर कर त्यांच्या साठी काही पण हे असल नाव हे तातपूरते आहेत नंतर वेळ