Find the Latest Status about याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याची.
रोशन पाटील 7066644485
सहा शब्द अथांग सागरालाही नेहमी ओढ किना-याचीच असते © रोशन पाटील सहा शब्द अथांग सागरालाही नेहमी ओढ किना-याचीच असते © रोशन पाटील pariniti@..... Priyanka Wavde Vivek 6/6/92 Meena Divya Joshi
ek kavi asahi..
याच्या नजरेतल जग कस असेल...? आयुष्य दुःखानी भरलेलं कि आठवणींनी...? याची पण काही स्वप्न असतील....?
अल्पेश सोलकर
तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar
Dipanjali Gavit
Kishor Rokade
"मावळ्या जागा हो" दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी.. आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...! मावळ्या जागा हो..... तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे.. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.! मावळ्या जागा हो..... झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु.. सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..! मावळ्या जागा हो..... आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली.. अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..! मावळ्या जागा हो..... वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर.. आज काही मराठी...बघ समजु लागली..! मावळ्या जागा हो..... नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर.. वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं.. हे फार गरजेचं असतं..! मावळ्या जागा हो..! शिवबा जागा हो.! श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार
Hritik Shinde
देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो आणि जेव्हा खरे
sandy
तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥ तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते...♥ तुझ्या खूप जवळ यावे वाट
Secret Quotes
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात, ते नातं अजून भक्कम बनत आणि ते गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून मजबूत विश्वास निर्माण होत असतो, पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही त्यात दरार पडायला वेळ लागत नाही, जर अस काही झालं तर ते गैरसमज त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण खचून टाकतात.. AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात