Find the Latest Status about एकदाच यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकदाच यावे.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Supriya Yewale
जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात आपल्या किती चुका आहेत आपण त्या मान्य करत नाहीत पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची आपल्यासमोर लायकी काय आहे या ब्रह्मात कधीच राहू नका माणसाचा ऋतू कधी पण बदलतो आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे सुप्रिया येवले📑✍️ ©Supriya Yewale #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे
Durga Deshmukh
का यावे दुःखाने का आड यावे सुख मनी दाटतांना आसवानी का हसावे दुःख उरी दाटताना स्वप्न उरी बाळगावे चांदण्याणी भारलेले काजव्यापरी का फिरावे सुख रात्री दाटताना चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना मोग-याचा गंध होता रातराणीचा सुगंध एकांतात पाहिला तो सुख मनी दाटताना ©Durga Deshmukh का यावे
Supriya Yewale
Monika jayesh Shah
माझा ससुराल ©Monika jayesh Shah #माझा- ससुराल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माझा ससुराल अन! नंतर माझा गांव! तुझे अन माझे! नाते जुलले असे! प्रेमाचा सराव असा उमडला माझावर,
Kunal Salve
कुणीतरी यावे मनाच्या पाहणीला का वाटलं मना तुला आज हे सारं कुणीतरी यावे त्याच वाटेने परत जिथं राहिलं होतं माझं जगणं खरं ! शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कुणीतरी यावे... #कुणीतरीयावे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteA
Sangeeta Kalbhor
बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला करता तू चुंबनाचा वर्षाव होते चिंब चिंब ओलावायला थांबावा वाटतो काळ इथेच आणि पुढचे नकोचं सांगायला बिलगता तूला मनातल्या मनात अगदी अगदी होते सुखावायला..... मी माझी..... 27/02/2023 ©Sangeeta Kalbhor बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्
Secret Quotes
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा, जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत, तशेच आता माझे ही मोकळे होऊदे, भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक कधीच नाही मागणार, असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात म्हणा आणि बाकी बरेच जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते या जगात खूप भेटतात म्हणा, बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून थोडी सूत समेत परत देणार आहेत, -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्
Secret Quotes
तसे तर या रागाचे कारण खूपच आहेत माझ्या नि-स्वार्थी म्हणतो आपण प्रेम पण लगाव असतो देहाचा मनास आणि पण गरज असते त्या सहवासाची तसं तर आपण सगळ काही सहन करू शकतो, आपण थोडे चुकीचं काय बोललो चुकीचं काय समजलं समोरच्याचा राग धरून बसतो आपण त्या व्यक्तीसाठी प्रेम तिथेच संपत का विश्वास लगेच संपतो का आपला दुसरे कुणीही काही मागे बोलत असते काही तोंडावर पण बोलतात राग त्यांचा ही येतो पण काही काळासाठी नंतर विसरून जातो, हक्काने बोलले चुकीचे समजलं वाईट बोललो तर लगेच काळजाला लागते काही तरी विषय असेल ना त्या मागे उगाच तर तो वाईट नाही ठरवणार ना तिथे त्या व्यक्तीला समजून घेण्या पेक्षा त्या वर राग इगो गैरविश्वासू बरच काही मान देतोस, जिथे काय झालं कश्यामुळे बोलले असेल का रागावतो का शिव्या देतो का चुकीचं समजतो या मागच्या काही तरतुदी जाणून घेण्या ऐवजी त्याला दोषी ठरवून चालतो, मानले चूक नसेल त्यांचा गैरसमज होत असेल किंवा झाला असेल पण नातं टिकवायच असेल तर तो दूर करणे पण गरजेचं असत, नात्यात बऱ्याच अडचणी येत असतात पण ते समजून घेण्या ऐवजी एक मेकांना दोषी समजून रागात चुकीचं पाऊल उचलतात दोन शब्द वाईट बोलले दोषी समजलं म्हणजे सर्व काही संपत नसते, -AS Patil✍️ हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत न
Secret Quotes
येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात, योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका मुळे बरेच काही संपणार आता, प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच, त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा तिला कुठेचं काय घेऊन जाणार, -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये, हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही