Find the Latest Status about टिळक पुण्यतिथी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टिळक पुण्यतिथी.
AwadheshPSRathore_7773
"जिन्हें हम भूलना चाहें वो अक्सर याद आते हैं" I'm always missing you papaji such a great person in my life ©AwadheshPSRathore_7773 "भावभीनी अश्रुपूरित श्रद्धांजली अर्पित पापा को" 17 वी पुण्यतिथी पर मेरे भगवान मेरी जिन्दगी के प्रथम गुरु/मेरे दिवंगत पापा होकम श्री प्रहलाद
Ekta Gour
सत्याच्या मार्गावर चलताना मनात आनंद नाचतो, अत्साच्या मार्गावर चलताना मनात फक्त दुःख साचतो, मित्रानों💕 आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड
yogesh atmaram ambawale
टरफले मी उचलणार नाही... कारण मी शेंगा खाल्ल्या नाही.. टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली आणि ब्रिटिशां समोर कधी हार मानले नाही केले सुरू वर्तमानपत्र "केसरी" म्हणे आता माघार नाही, सडाडून केली टीका ब्रिटिशांवर म्हणे "सरकारचे डोके ठिकाणावर नाही". सुरुवात केली शिवजयंतीची रायगडावर त्याची प्रचिती दिली, घराघरातील गणपतीची सार्वजनिक म्हणून गल्लीबोलात सुरुवात केली. शिक्षा होता कारागृहात "गीता रहस्य" ग्रंथ लिहिला, त्याच्या प्रति विकून आलेल्या पैसा स्वातंत्र्यासाठी समर्पित केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे विचार मनात घर करून गेले "बाल गंगाधर टिळक" हे नाव असताना ही, लोकांनी त्यांना "लोकमान्य" ह्या उपाधीने सन्मानित केले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collabo
Priya Gour
संकट कभी जो मुझे हुआ मैं अपनी क्यों फ्रिक करु, वो ‘देवो के देव' हरे कष्ट मेरे, मैं किसी बात से क्यों डरु। ©Priya Gour मेरे महादेव 💕 आज लोक देवता वीर तेजाजी(कृषि कार्यों के उपकारक देवता) महाराज एवं रामदेवजी(जिनका मेला साम्प्रदायिक एकता का प्रतीक) की दशमी(पुण्
Shweta Kunwar
मेरा मानना है... किसी इंसान को खोना सबसे बड़ी त्रासदी नहीं है बल्कि उनके दिए संस्कारो, मूल्यो व विचारो को भूल जाना सबसे बड़ी त्रासदी है ll ©Shweta Kunwar हम आपको भूल न पाएंगे ll #पुण्यतिथी #23_मार्च__2019
मu थोरात
chandrashekhar Rajput
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे. - नरहर कुरुंदकर 'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट