Find the Latest Status about समोरची मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समोरची मालिका.
Secret Quotes
काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे, काही गोष्टींची गांभिर्यता असली पाहिजे, कुणाला नसेल फरक पडत पण दुसर्यांना पडतो, एवढ्या वेदना जर स्वतःला असत्या तर जाणीव नक्की झाली असती तुम्हाला पण,, आम्ही तर मनापासून गुंतलेलो आहेत ना बाकी सारख वेळे पुरत नाही जवळ केल ना कुणाला... एवढ्या दिवसात कधी समोरा सामोरं पण नाही येऊन भेटलो नाही समोर येऊन कधी बोललो तरीही एवढं प्रेम केलं की तें आज मी स्वतः पण मोजू नाही शकत... स्वतःच्या आज जीवाची पण परवा नव्हती एवढी ती नाती जपली, कुणाला तर एक पण क्षण पण जास्त झाला असेल तें संपवण्यासाठी,, शेवटी वाट बघत बघत थकलो मी अन आज सगळं काही गमावून दूर निघून आलोय.... तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून आज पण धीर धरून होतो,, प
yogesh atmaram ambawale
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात, भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात. कधी नायिकेला ढ म्हणतात तर कधी खलनायिकेला शिव्या देतात, काहीच अक्कल नाही ह्या बायांना असे ही एकमेकींना सांगतात. प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात, कशाला ह्या मालिका दाखवत असतात, ज्यात कुणाला दोन बायका तर कुणाला दोन नवरे असतात. संपताच आजचा भाग, उद्याच्या भागाची आतुरता असते, देव जाणो भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
yogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
Secret Quotes
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात, ते नातं अजून भक्कम बनत आणि ते गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून मजबूत विश्वास निर्माण होत असतो, पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही त्यात दरार पडायला वेळ लागत नाही, जर अस काही झालं तर ते गैरसमज त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण खचून टाकतात.. AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात
Sujata Darekar
पावलांना अंत नाही वेदनांना गाव नाही भावनांना बूड नाही काळजाला ठाव नाही ऊत्साहाला वेस नाही कल्पनेला नाव नाही जाणिवेला घाव नाही औषधाला भाव नाही प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज नवीन काहीतरी आणलयं मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे. उदाहरण=पावलांना अंत नाह
sandy
गोड खायला मिळावं म्हणून सण साजरे करायचे नसतात आनंदी वातावरण निर्माण झालं की माणसं माणसा जवळ बसतात आंब्याची पान फुलांचे हार धूप दीप लावावेत ए