Find the Latest Status about सीतेच्या आईचे नाव काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सीतेच्या आईचे नाव काय.
अदनासा-
विडिओ सौजन्य व हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C7rNUmvC6AR/?igsh=MWU2cW12dm1kMXcwcw== #मराठी #राज्य #महाराष्ट्र #मुंबई ल #Instagram #नाव #स्टेशन #ट्रेन #लोकल #मराठीपौराणिक #अदनासा
read moreनवीन DHIMAN
White मै टूटी नाव सा हो गया हूं ऐ खुदा... अब तो मेरी पतवार से मिला दे या मुझे पार लगा दे या मझधार डूबा दे ©नवीन DHIMAN मेरे ख्वाबों की नाव #sadShayari #Love #SAD #nojato #naveendhiman #viral #Love
मेरे ख्वाबों की नाव sadShayari Love SAD nojato naveendhiman viral Love
read moreबेजुबान शायर shivkumar
White वक्त की नाव में बैठकर मजधार में यु बह जाने दो , कसक थोड़ा ज्यादा है और मेरे जख्म को सब्र मे यु आने दो ! ©Shivkumar #sad_shayari #SAD #Shayari #sad_feeling #sad_emotional_shayries #sad😊 #sad_boy #sad_feelings वक्त की #नाव में बैठकर मजधार में यु बह जान
#sad_shayari #SAD Shayari #sad_feeling #sad_emotional_shayries #SAD😊 #sad_boy #sad_feelings वक्त की #नाव में बैठकर मजधार में यु बह जान #शायरी #जख्म #sad😊
read moreaaj_ki_peshkash
Ramkishor Azad
तुमसे सिर्फ एक दिवानगी है मेरी कि तुम मेरी मोहब्बत बन गए हों , मैं टूटकर बिखरी थीं नदी में कि तुम नाव बनकर मेरे लिए एक किनारा बन गए हों! डीयर आर एस आज़ाद... ©Ramkishor Azad #दिवानगी #मोहब्बत #प्यार #चाहत #किनारा #नाव #शायरी #rsazad #Trading #viral Prajapati girl Brajraj Singh Pooja Dr.Mahira khan Äñgëĺîñä (Añg
दिवानगी मोहब्बत प्यार चाहत किनारा नाव शायरी rsazad Trading viral Prajapati girl Brajraj Singh Pooja Dr.Mahira khan Äñgëĺîñä (Añg
read moreShashi Bhushan Mishra
Men walking on dark street पाल रखे कितने मंसूबे, नाव किनारे पर आ डूबे, लहरों ने की है सरगोशी, बनता फिरता था वो दूबे, नियमावली ताक पे रखके, करने निकला सात अजूबे, क़िस्मत ने जब साथ दिया, फतह किए कितने ही सूबे, महारथी अब ढेर हुए सब, घर वापस आया बन चौबे, अक्ल ठिकाने आई ज्युँ ही, हुए तीन तेरह थे नब्बे, वफादार दलबदलू 'गुंजन', बदले मुफ़्ती और महबूबे, --शशि भूषण मिश्र 'गुंजन' चेन्नई तमिलनाडु ©Shashi Bhushan Mishra #नाव किनारे पर आ डूबे#
Sangeeta Kalbhor
जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
ओम नमः शिवाय