Find the Latest Status about अवलंबून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवलंबून.
Supriya Yewale
जीवनातलं सत्य कधीच कोणावर अवलंबून राहू नका🤞💯 ©Supriya Yewale #Remember कोणावर अवलंबून राहू नका
Supriya Yewale
pranjali palajawad
Rashmi Hule
सहज जाता जाता झाडावरचे आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे शेजारी बसलेल्या मित्राला अलगद चिमटा काढावासा वाटे बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे हळुच केस ओढावेसे वाटे दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक
yogesh atmaram ambawale
गमवण्याचे दुःख सर्वांनाच होते, काही जणांना आयुष्यभर सळत राहते तर काही जणांच्या विस्मृतीत जाते. काय आणि किती गमावले आपण त्यावर गमावल्याचे दुःख अवलंबून असते. विश्वास गमावला की पुन्हा निर्माण करता येत नाही तर आवडती व्यक्ती गमावली की पुन्हा मिळवता येत नाही. गमावले कुठे पैसे तर काही दिवसच आठवण राहते जेव्हा कधी आठवते तेव्हाच गमावल्याचे दुःख होते. गमावल्याचे दुःख असावे पण ते इतके ही नसावे की सुंदर आयुष्य हे फक्त गमावल्याच्या दुःखात हरवून द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
"अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'. अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती. चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो. तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे. कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. #अनुभव #yqtaai #openforcollab #yqmarathi "अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'. अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे
yogesh atmaram ambawale
अपेक्षा..चांगले की वाईट ? स्वतःकडून काही अपेक्षा असल्यास नेहमीच चांगले, कारण त्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत,आपल्या मनाला शांती भेटत नाही, स्वतः कडून ठेवलेल्या अपेक्षेमुळे मन ही नाराज होत नाही. तेच जर अपेक्षा इतरांकडून ठेवल्या तर वाईट, कारण अपेक्षा पूर्ण न झाल्यास मन ही नाराज होते नि चांगले नाते ही तुटते. आणि जर का इतरांकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाली की पुन्हा अपेक्षा वाढत जाते. आणि हळू हळू अपेक्षांचा ओझ्याखाली माणूस दाबला जातो. स्वकर्माने काहीच करायचे नाही फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे इतकेच जाणतो. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. च
Vinod Umratkar
पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा। मी दिसतो त्यांना रोजच पण ते ञास घेत नाही भूकंण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये नगर परिषदच्या नळाचा। त्यांच्या आगमनाने मीळतो इशारा तुझ्या येण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये वीज मंडळाच्या विजेचा। तीच्याच गैरहजेरीत येतो प्रसंग चोरुन भेटण्याचा। पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये अशा लहान मोठयांचा। त्यांच्याच क्रुपेने बहरतो वटव्रुक्ष आपल्या प्रेमाचा.। राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि
yogesh atmaram ambawale
खूप वाटे बालपणी आपणही लवकर मोठे व्हावे, मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते, तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते. ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी, पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी. (बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक
yogesh atmaram ambawale
एक संवाद मनाचा,आज माझ्याशी झाला. म्हणे समजण्यास तू मला,थोडा उशीरच केला. मी ही उत्तरलो,तू तर सर्वच जाणतो आहेस, तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो. ती करवून घेणारा तर तूच आहेस. तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा, तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच, किंवा वाईटाला चांगलं बोललास,तर ते चांगलंच, मी काय नाममात्र, सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं. तू कधी कुणाला जवळ करशील कधी कुणाला दूर लोटशील,काही सांगता येत नाही. कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो, नेहमी माझ्यासोबत राहणारा तू, पाहताच एखादा सुंदर चेहरा,लगेच परका होतोस तू. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो Kase आहात? लिहिताय ना?? आजचा विषय आहे एक संवाद मनाचा... #एकसंवादमनाचा