Find the Latest Status about रक्तप्रवाह सुरळीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्तप्रवाह सुरळीत.
Juhi Grover
जो हमारी कद्र करते हैं, हम उनकी कद्र नहीं करते, और जब हम उन्हें चाहते हैं, वो बहुत दूर चले जाते हैं। वक़्त बड़ा अजीब होता है, खून के आँसू रुलाता है, जब रक्त प्रवाह ज़रूरी है, रक्तविहीन कर जाता है। #वक़्त #रक्तप्रवाह #रक्तविहीन #yqdidi #yqbaba #yqhindi #yqquotes #yqhindiquotes
yogesh atmaram ambawale
"आपण" ह्या शब्दमुळेच सर्व सुरळीत चालत आहे, नाहीतर "मी" आणि "तू" हे शब्द माणुसकीला मारत आहे. "मी" पणात अहंकार असतो तर "तू" पणात अनादर असतो. म्हणावे नेहमी "आपण" हे शब्द प्रेम वाढवून माणुसकी जोडत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण.. #आपण हा विषय Yogesh Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
फक्त तू... माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू, मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू. जगण्यास लागणारा श्वास ही तू, सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू. सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू, ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू. ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू, कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू. जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू. सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू.... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes फक्त तू... माझ्या
yogesh atmaram ambawale
सर्व काही सुरळीत असताना खोटे वागायला भाग पाडले, मनात नसताना जे केले त्याने आयुष्य पालटून गेले. विषय खूप गंभीर आहे कसे लिहावे समजत नाही, आयुष्य पालटले ज्या घटनेने तिला आठवण्यात काही अर्थ नाही. विचारता कुणी ती घटना,सांगताना ही हिम्मत होत नाही, आयुष्य पालटून गेले ज्या घटनेने ती घटना विसरता ही येत नाही. लालसा खूप वाईट असते मी ही त्यातून सुटलो नाही, नेहमी खरे वागणारा मी,एका खोट्यातून अजून बाहेर आलो नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्य पालटून गेले... #आयुष्यपालटूनगेले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
sandy
"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
sandy
साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना
sandy
राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो
sandy
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं